Published On Feb 17, 2024
गोव्यात पोर्तुगी लोकांनी धर्माच्या नावावर स्थानिक लोकांवर प्रचंड अत्याचार केले होते. १५ व्या शतका पासून inquisition च्या नावाखाली पोर्तुगीज लोकांनी सुरु केलेले अत्याचार शिवाजी महाराजांनी मोडून काढला. त्यातलीच हि एक गोष्ट. स्वतंत्र भारतात सुद्धा काही प्रांतात अशा धार्मिक आधारावर घटना घडल्या आहेत. पण शिवरायांचा इतिहास न माहिती असलेल्या नेत्यांनी त्यावर कधीच ठोस पाऊलं उचलली नाहीत.
पोर्तुगीज लोकांनी केलेले अत्याचार 'The Goa Inquisition' नावाच्या पुस्तकात अ.का. प्रियोळकर यांनी संदर्भा सहित मांडलेलं आहे.
इतिहास संशोधक कै. निनाद बेडेकर यांच्या व्याख्यानात शिवरायांनी धर्मांधतेवर कशी मात केली याची पूर्ण घटना सांगितली आहे.
show more