Published On Jun 14, 2024
हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला | पट्टा उर्फ विश्रामगड 🚩
१६ नोव्हेंबर १६७९ रोजी शिवरायांनी मोंघलांचे जालना शहर लुटले. ती मोठी लूट परत घेऊन येत असताना मोगल सरदार रणमस्तखान महाराजांवर चालून गेला .
मराठी फौज सततच्या लढायानी व दौडीने दमली असल्याने व सोबत लूट असल्याने अश्या वेळी हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांनी मोगल सैन्याला हुलकावण्या देत मोठ्या कौशल्याने महाराजांना लुटीसह पट्टा किल्ल्यावर आणले
आपल्याला या गडावर विश्रांती मिळाली म्हणून महाराजांनी पट्टा गडाचे नाव बदलून विश्रामगड असे ठेवले ❤️
#trekking #sahyadritrekking #chatrapatishivajimaharaj #shivrajyabhishek #pattafort #vishramgad #marathivlogger
show more