महाजन गुरुजी हे खरोखर अद्भुत व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मुखातून भूपाळी ऐकणं म्हणजे दिवस सार्थकी लागणार याची खात्री होते. दिवस सत्कारणी लावायचा असेल तर हि महाजन गुरुजींची भूपाळी नित्यनियमाने ऐकली पाहिजे.