Published On Sep 18, 2024
अंकुश रावजी टोपे साहेब हे प्रकृती प्रेमी होते झाडा वरती त्यांनी त्यांचे विशेष प्रेम होते प्रत्येक महाविद्यालय शाळा तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड त्यांनी केलेली आहे. संवर्धन केलेली आहे तसेच प्रकृती पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी आपली मौलिक योगदान दिलेले आहे. गोदावरी नदीचा पावित्र्य राखण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केलेली आहेत. आजचा वर्तमान काळात आदरणीय साहेबांच्या विचारांची खरच गरज आहे. शिस्त, समर्पण ,निष्ठा ,चरित्र ,समर्पण या सर्व गोष्टी आदरणीय सा कडून शिकण्या सारख्या आहेत.
show more