कु राजनंदिनी लक्ष्मण खबाले हिने तिच्या बालविकास मंदिर, अंबरनाथ शाळेत गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन," स्वच्छतेचे महत्त्व " या विषयावर हे भाषण केले आहे.