मृत्यू समयी शिवाजी महाराजांचे शेवटचे भावनिक संभाषण काळजाचा ठोका चुकवतो.
History flashback History flashback
2.65K subscribers
473 views
5

 Published On Jul 1, 2024

श्रीमान योगी या पुस्तकातून घेतलेला हा संदर्भ संभाषण शिवाजी महाराजांनी आपल्या मृत्यू समयी केलेला मी आपल्यासमोर सादर करत आहे. महाराजांना आपला मृत्यू कळला होता वैद्यांची औषध काम करत नव्हते जर कमी होत नव्हता पोटात काही अन्न नव्हते त्यामुळे दिवसेंदिवस महाराजांची तब्येत बिघडत चालली होती. शेवटच्या क्षणी महाराजांनी सर्वांना बोलावून घेऊन केलेलं हे भावनिक संभाषण.
जय शिवराय.

show more

Share/Embed