Published On Aug 28, 2024
विटा आणि खानापूर मध्यवर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे विटा पासून सोळा किलोमीटर अंतरावर म्हणजे अर्धा तासाच्या अंतरावर व खानापूर पासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे हायवे सोडून उत्तर दिशेला मंदिर आहे मंदिराला भिंती नाही:पाडव्याला या देवाची यात्रा असते बरेच भाविक या मंदिराला भेट देत असतात दुर्गम भागात वसलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे मंदिराला छत नाही मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही गुरुवारी नित्यनेमाने ८ आरती चालू होते पंचरंगी धागा घेऊनदेवाच्या पायावर ठेवतातव आरती झाल्यावर तो हातात घालतात
मंदिराकडे जातानाअतिशय निसर्गरम्य वातावरणातून वाट आहे
show more