श्रीसूक्त - डॉ. अपर्णा कल्याणी
परमार्थ - डॉ. अपर्णा कल्याणी परमार्थ - डॉ. अपर्णा कल्याणी
86 subscribers
884 views
35

 Published On Oct 2, 2024

श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे ऋग्वेदात सांगितले आहे. तसेच, श्री सुक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते. शास्त्रात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले आहे. देवी लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धीची कमतरता नसते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ऋग्वेदात सांगितले आहे की श्री सुक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

show more

Share/Embed