Published On Aug 19, 2024
देशातील शेती प्रश्न गुंतागुंतीचा का झाला आहे? हा प्रश्न कसा सोडवता येईल? भारतीयांना त्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करता येत नाही का? राजकारणी जनतेला फक्त आमिषं दाखवत आहेत का? व्यक्ती म्हणून आपला विकास खुंटत चालला आहे का?
अभिनेते गिरीश कुलकर्णी, दै. सकाळ, मुख्य संपादक सम्राट फडणीस, प्रख्यात उद्योजक मंदार भारदे यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग ३
#india #futureofindia #bharat@100
show more