Published On Mar 18, 2020
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे बाबासाहेब बडोदा संस्थानात नोकरी करु लागले.महाराजांना बाबासाहेबांचे कितीतरी कौतुक,पण त्यांच्या हाताखाली काम करणारे मनूवादी वृत्तीचे कर्मचारी बाबासाहेबांना सापत्न वागणूक देऊ लागले.या सर्व प्रकारांना कंटाळून बाबासाहेबांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
लातूरच्या चाकूर तालुक्यातील देवंग्रा येथील पंचशील गायन मंडळाच्या सुकुमारबाई तांदळे यांनी या दुर्मिळ गीतातून नेमका हा प्रसंग सांगिला आहे.एकदा ऐकाच!
#भावगीत #भावगित #भीमगीत #भिमगीत #devotionalsong #indianfolkart #bhajan #aairamai #manishkshirsagar
show more