प्रत्येक कोकणी माणूस हा होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो सर्व घरातील माणसं गावातील माणसं एकत्र आल्यावर जी मज्जा असते ना ती होळी ला गावी गेल्यावरच कळते चला मग येताय ना तुम्हीपण