महाराष्ट्राचं पुरोगामीत्व सोवळ्यात अडकलंय? । Dr. Sadanand More | EP - 2/2 | Behind The Scenes
Think Bank Think Bank
576K subscribers
41,687 views
825

 Published On May 6, 2023

स्वातंत्र्यानंतर दिल्लीतला महाराष्ट्राचा दबदबा का कमी झाला? गांधींचे अनुयायी असलेले महाराष्ट्रातील विचारवंत नक्की कुठे कमी पडले? सध्या महाराष्ट्रात उत्तर पेशवाईसारखी अराजकाची परिस्थिती आहे का? महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र का आहे?

डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २...

show more

Share/Embed