Published On May 6, 2023
स्वातंत्र्यानंतर दिल्लीतला महाराष्ट्राचा दबदबा का कमी झाला? गांधींचे अनुयायी असलेले महाराष्ट्रातील विचारवंत नक्की कुठे कमी पडले? सध्या महाराष्ट्रात उत्तर पेशवाईसारखी अराजकाची परिस्थिती आहे का? महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र का आहे?
डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २...
show more